tag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post2211193261683418670..comments2023-03-31T03:18:59.552-05:00Comments on ...बावरा मन...: भारतीयत्व आणि प्रादेशिक अस्मिताChaitanya Joshihttp://www.blogger.com/profile/09151076009221759622noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-819148730492368262010-07-31T07:33:46.760-05:002010-07-31T07:33:46.760-05:00खरेतर देशात असल्यावर प्रदेश नी परदेशात गेल्यावर दे...खरेतर देशात असल्यावर प्रदेश नी परदेशात गेल्यावर देश आठवतो...भारत हाच मुळी ठिगळांनी बनलेला देश आहे आणि इकडे बरेच राजे राज्य करून गेले. त्यामुळे एकसंधता तशी फारशी नाहीच म्हणून विविधतेत एकता हे बिगुल शाळेपासूनच पोरांच्या डोक्यात कोंबावे लागते. एकत्र राहण्यात आपलं भवितव्य सुरक्षित आहे, हे बहुतेक स्वतंत्र होताना कळले होते. फक्त भारतीय सैन्य लढतानाच आपण भारतीय असल्याची जाणीव असते, ही वस्तुस्थिती आहे. राहिता राहिला अस्मितेचा प्रश्न, देशात असताना प्रादेशिक अस्मिता ही बाहेर असताना भारतीय असण्याच्या जाणीवेइतकीच महत्वाची आहे, नाहीतर सगळे एकतर भय्या होतील किंवा लुंगी नेसतील, एवढ्या तेथील जाणिवा प्रखर आहेत. :Dअविनाश वीरhttps://www.blogger.com/profile/05069886781645472758noreply@blogger.com