tag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post6795466690079853398..comments2023-03-31T03:18:59.552-05:00Comments on ...बावरा मन...: उपाय, उपक्रम, प्रतिबंध: पण मुद्द्याला धरून!Chaitanya Joshihttp://www.blogger.com/profile/09151076009221759622noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-87931890984169856052013-01-05T02:08:45.326-06:002013-01-05T02:08:45.326-06:00@हुशारी:
ब्लॉगवर स्वागत...तुम्ही म्हणताय ते सगळं ख...@हुशारी:<br />ब्लॉगवर स्वागत...तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहेच! मी हा सगळा विचार केला..स्वतःचीच शेपटी पकडायचा प्रयत्न करणाऱ्या कुत्र्यासारखं झालं माझं!! बलात्कार, खून, दहशतवाद असा कोणताही मुद्दा असो मी पुन्हा पुन्हा भ्रष्टाचार, सामाजिक विषमता, लोकसंख्या वगैरेमध्येच अडकत होतो! :(<br />मग मी मुद्दाम त्या मुद्द्यांमध्ये शिरलोच नाही कारण निदान सध्याच्या प्रकरणाचा विचार करायचा तर सगळ्या दोषींनी आयदर कबुलीजबाब दिलाय किंवा ज्या एकाने दिला नाही त्याची ओळख परेड झालीय..<br />मी थोडं आशावादी होऊन अशा घटना होऊच नयेत म्हणून काय उपाय व्हावेत याचा विचार केला शेवटी...:)Chaitanya Joshihttps://www.blogger.com/profile/09151076009221759622noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-57476899364942431012013-01-04T05:25:47.110-06:002013-01-04T05:25:47.110-06:00चैतन्य तुम्ही शिक्षा काय व्हायला पाहिजे याबद्दल सा...चैतन्य तुम्ही शिक्षा काय व्हायला पाहिजे याबद्दल साशंक आहात परंतु मुळात शिक्षा होण्यासाठी गुन्हा सिद्ध व्हावा लागतो. आणि अशा प्रकारचे गुन्हे शाबित होण्यासाठी तत्पर पोलीस यंत्रणा, पुरेशी forensic ची लोक, पुरेसे न्यायाधीश, कुठल्याही कारणाने न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप न करणारे राजकारणी ई. गोष्टींची आवश्यकता असते. तसेच कुठलेही गुन्हेगारीचे खटले ठराविक टाईम फ्रेम मधेच सुटले पाहिजे. आपल्याकडे तसे आहे हे म्हणणे धाडसाचे होईल.<br /><br />दुसरे म्हणजे कोणत्याही प्रश्नाकडे आपण आपल्या आवडत्या रंगाच्या चष्म्यातून पाहतो. फेसबुक, ट्विटर, अन्य काही मराठी अथवा इंग्लिश साईटवर सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया (राजकारण्यांच्या प्रतिक्रिया मी इथे धरत नाही)साधारणतः अशा होत्या. कुणाच्या मते दिल्लीत काँग्रेसी असल्यामुळे असे झाले, तर काहींच्या मते ही मनुवादी संस्कृतीची पैदास आहे, काहींना शरीयाच सर्व जगाला तारून नेईल असे वाटते, काही जणांचे तर असे म्हणणे की ती मुलगी उच्च/मध्यम वर्गातली असल्यामुळे एवढी बोंबाबोंब झाली नाहीतर गरिबांसाठी कोण एवढा आवाज उठवेल.<br />husharihttps://www.blogger.com/profile/08800673433349619381noreply@blogger.com